ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

90 वर्षांनंतर उस्मानाबादकरांना अखिल भारतीय साहित्य समेलन आयोजन करण्याची संधी

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 08, 2019 07:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

90 वर्षांनंतर उस्मानाबादकरांना अखिल भारतीय साहित्य समेलन आयोजन करण्याची संधी

शहर : मुंबई

93 व्या अखिल भारतीय साहित्य समेलनासाठी या वर्षी  नाशिक, बुलढाणा, लातूर आणि उस्मानाबाद असे एकूण 4 प्रस्ताप मडळा ला  प्राप्त झाले असून . यावर्षी हा बहुमान उस्मानाबाद ला मिळण्याची संधि आहे. त्यासाठी गेली 4 वर्ष उस्मानाबाद शाखा    मराठवाडा साहित्य परिषद सातत्याने प्रयत्न करत आहे.  त्यांना पाठबळ देण्यासाठी  आपण ठराव करत आहे अशी माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली.

मराठवाडा साहित्य परिषदे उस्मानाबाद शाखेची ची ही  मागणी मान्य झाल्यास तब्बल 90 वर्षानी उस्मानाबाद ला साहित्य संमेलन आयोजन करण्याची संधि मिळू शकेल .

मागे

माहीम सार्वजनिक वाचनालयात कालिदास दिन साजरा
माहीम सार्वजनिक वाचनालयात कालिदास दिन साजरा

माहीम सार्वजनिक वाचनालयात कालिदासदिनाचे औचित्य साधून 'पाऊस कविता वाचन' ....

अधिक वाचा

पुढे  

त्रिपुरा वासीयांना खर्ची पुजेसाठी पंतप्रधानांच्या शुभेच्छा
त्रिपुरा वासीयांना खर्ची पुजेसाठी पंतप्रधानांच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी खर्ची पूजेसाठी त्रिपुरा वासीयांना शुभेच्छा द....

Read more