ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आसाममध्ये ६४४ दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 23, 2020 05:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आसाममध्ये ६४४ दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण

शहर : guwahati

         आसाम - राज्यात बंदी घातलेल्या आठ संघटनेच्या ६४४ दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार सर्व दहशतवादी उल्फा, आरएनएलएफ, केएलओ, सीपीआइ (माओवादी), एनएसएलए, एडीएफ आणि एनएलएफबी या संघटनेचे होते. राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात सर्व दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. 

 


    हा दिवस महत्वाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. सात संघटनेच्या ६४४ दहशतवाद्यांनी हत्यारांसह आत्मसमर्पण केले. सर्व दहशतवाद्यांकडे एके ४७, एके ५६ सारखे हत्यारे होते. २०१९ मध्ये २४० हून अधिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. सर्व दहशतवाद्यांचा गेली १० वर्षे दक्षिण आसाम, मिझोर आणि त्रिपुरमधील हिंसक घडामोडींमध्ये त्यांचा हात होता.   
 

मागे

आधार-पॅन लिंक नसलेल्या व्यक्तींसाठी उच्च न्यायालयाचा दिलासा
आधार-पॅन लिंक नसलेल्या व्यक्तींसाठी उच्च न्यायालयाचा दिलासा

          केंद्र सरकारने आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणे अनिवार्य केल....

अधिक वाचा

पुढे  

मनालीतील अतिथंडीमुळे हृदयविकाराचा झटका
मनालीतील अतिथंडीमुळे हृदयविकाराचा झटका

     सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील मुख्यालयात महाराष्ट्र ....

Read more