ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बालाकोट एअर स्ट्राईकनंतर केलेली हवाई बंदी पाकने हटवली.

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 16, 2019 02:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बालाकोट एअर स्ट्राईकनंतर केलेली हवाई बंदी पाकने हटवली.

शहर : delhi

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना असणारी बंदी पाक सरकारने उठविली आहे. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून भारतीय विमाने प्रवास करू शकणार आहेत. पाकिस्तानच्या नागरी उड्डाण मंत्रालयाकडून याबाबत एयरमेन (एनओटीएम) नोटिस जारी केली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर २६ फेब्रुवारीला भारताने पाकच्या बालाकोट भागावर हवाई हल्ला केला होता. तेव्हापासून पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना प्रवासासाठी बंदी घातली होती. त्यामुळे एअर इंडियासह अन्य विमान कंपन्यांना एकूण ५४८ कोटी रूपयांचा तोटा झाला होता. अनेक आंतरराष्ट्रीय विमान्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. आता हे हवाई क्षेत्र खुले केल्याने भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागे

शिर्डीत तूफान गर्दी: चंद्रग्रहणामुळे रात्री मंदिर बंद
शिर्डीत तूफान गर्दी: चंद्रग्रहणामुळे रात्री मंदिर बंद

शिर्डीत ३ दिवस चालणार्‍या गुरुपौर्णिमा उत्सवाला सोमवारपासूनच सुरवात झाल....

अधिक वाचा

पुढे  

बुलढाण्यात 2 चिमुकल्याचा कार मध्ये गुदमरून मृत्यू
बुलढाण्यात 2 चिमुकल्याचा कार मध्ये गुदमरून मृत्यू

सोमवारी दुपारपासून बुलढाणा शहरातील बेपत्ता असलेली 3 लहान मुले एका बंद कार म....

Read more