ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, १९८ जणांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 01, 2020 09:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, १९८ जणांचा मृत्यू

शहर : मुंबई

मागच्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे ५,५३७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १९८ जणांचा मृत्यू झाला आहे. यातले ६९ मृत्यू मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १२९ मृत्यू हे मागच्या कालावधीतील आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ८,०५३ एवढी झाली आहे. तर एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १,८०,२९८ एवढे आहेत.

राज्यातल्या १,८०,२९८ कोरोनाग्रस्तांपैकी ७९,०७५ रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत, तर ९३,१५४ जणांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागच्या २४ तासात २,२४३ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातलं कोरोनाग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण ५१.६७ टक्के एवढं झालं आहे. तर राज्यातला मृत्यूदर ४.४७ टक्के एवढा आहे.

      

राज्यात आत्तापर्यंत ९,९२,७२३ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली, यापैकी १,८०,२९८ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. म्हणजेच राज्यातल्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह यायचं प्रमाण १८.१६ टक्के एवढं आहे.

 

 

मागे

पतंजलीच्या कोरोनीला अखेर सरकारची मान्यता, पण ...
पतंजलीच्या कोरोनीला अखेर सरकारची मान्यता, पण ...

पतंजलीच्या कोरनिल या औषधाला अखेर मोदी सरकारची मान्यता मिळाली आहे. मात्र हे ....

अधिक वाचा

पुढे  

'अर्थचक्र फिरवायचं, का २ किमीमध्येच फिरायचं?' भाजपचा 'सरकार'वर निशाणा
'अर्थचक्र फिरवायचं, का २ किमीमध्येच फिरायचं?' भाजपचा 'सरकार'वर निशाणा

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण लक्षात घेता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा नि....

Read more