ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

’आमच्या बोलण्यानं भूकंप येत असेल तर त्याला सामोरं जावं’, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 04:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

’आमच्या बोलण्यानं भूकंप येत असेल तर त्याला सामोरं जावं’, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

शहर : रत्नागिरी

नारायण राणेंच्या आत्मचरित्रामुळे जर का राजकीय भूकंप येत असेल तर त्याचा सामना करण्यासाठी त्या त्या लोकानी तयार रहावे. आमची खरी बाजू जनतेसमोर येण्यासाठीच हे आत्मचरित्र आहे असं मत नितेश राणेंनी व्यक्त केलं आहे. नारायण राणेंच्या आत्मचरित्रात त्यांनी उद्धव आणि राज ठाकरेंबाबत मोठे गौप्यस्फोट केले आहे.

मागे

मुंबई -पुणे एक्सप्रेस हायवे उद्या दुपारी दोन तास बंद
मुंबई -पुणे एक्सप्रेस हायवे उद्या दुपारी दोन तास बंद

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्या....

अधिक वाचा

पुढे  

पश्चिम महाराष्ट्रातील पाणी पळविणार्‍या बड्या ठेकेदारांना विधानसभेत पराभूत करा-प्रकाश आंबेडकर
पश्चिम महाराष्ट्रातील पाणी पळविणार्‍या बड्या ठेकेदारांना विधानसभेत पराभूत करा-प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीत सध्या मांडण्यात येणारे सगळे अंदाज चुकणार असून यंदा निकाल ....

Read more