ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली, पंतप्रधानांची 'मन की बात'

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 30, 2019 12:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली, पंतप्रधानांची 'मन की बात'

शहर : देश

आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली. नागरिकांचे हक्क काढून घेण्यात आल्याचा पुनरोच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते दुसऱ्या कार्यकाळातील पहील 'मन की बात'मध्ये बोलत होते. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मोठा विजय मिळाल्याबद्दलही त्यांनी जनतेचे आभार मानले.

महत्त्वाचे मुद्दे

देशाच्या पंतप्रधानांना जनता चिठ्ठी लिहिते पण स्वत:साठी काही मागत नाहीत. ही भावना देशासाठी खूप मोठी आहे.

'मन की बात'मध्ये जी पत्र येतात त्यामध्ये लोक समस्यांचे वर्णन करतात. या वर्णनातून समस्यांचे निराकारण समाजव्यापी कसे असू शकते हे कळते.

निवडणुकीच्या दरम्यान केदारनाथला का गेलातअसे प्रश्न अनेकांना पडले होते. प्रश्न विचारणे तुमचा हक्क आहे. तुमची जिज्ञासा देखील मी समजू शकतो. पण तिथे जाऊन मी स्वत:शी संवाद साधला.

देशाच्या हितासाठी 130 कोटी भारतीय सक्रियतेने जोडू इच्छित असल्याचे 'मन की बात' मधून सिद्ध होतं.आम्ही 'मन की बात'ची वाट पाहत आहोत असे खूप साऱ्या जणांनी पत्राद्वारे कळवले.

मागे

'जेट एअरवेज'साठी खुशखबर, कर्मचारीच बनणार मालक
'जेट एअरवेज'साठी खुशखबर, कर्मचारीच बनणार मालक

'जेट एअरवेज'च्या ७५ टक्के समभागासाठी कर्मचाऱ्यांचा एक समूह आणि ब्रिटनच्....

अधिक वाचा

पुढे  

वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे बिद्रेवाडीत ट्रान्सफरमर कोसळला
वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे बिद्रेवाडीत ट्रान्सफरमर कोसळला

बेळगाव – हुककेरी तालुक्यात बिद्रेवाडी गावातील शेतकरी राजू मारयाळ यांच्य....

Read more