By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 05:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
दापोली कोकण कृषि विद्यापीठातील पीएचडी करणार्या संतोष मारुती पांडव (32) या विद्यार्थ्याचा आकस्मिक मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. . रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडल्याचे कळते. कोल्हापुरातील हातकणगले मधील कुंभोज गावात संतोष रहात होता.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी योगदान द....
अधिक वाचा