ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'राज्यपालांशी चर्चा केली, आता भाजप निर्णय घेईल'

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2019 03:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'राज्यपालांशी चर्चा केली, आता भाजप निर्णय घेईल'

शहर : मुंबई

'खाती कमी मिळाली तरी चालतील, पण मुख्यमंत्रीपद हवेच' अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाम मागणी.

राज्यातील सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट पाटील यांनी पत्रकारपरिषद घेत भाजपची भूमिका स्पष्ट केली. महायुतीनेच सरकार स्थापन करावे, अशी जनतेची इच्छा आहे. 

तत्पूर्वी आज मुंबईत शिवसेना आमदारांचीही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आपल्याला २५ वर्षे जुना मित्र तोडायचा नाही. मात्र, आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम राहायचे, असे उद्धव यांनी सांगितले. या बैठकीतील कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी सर्व आमदारांना मोबाईल फोन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना आणखी दोन दिवस मुंबईतच थांबण्यास सांगितले आहे. आता थोड्याचवेळात वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात शिवसेनेची आणखी एक बैठक होणार आहे.

मागे

राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे नेमकं काय?
राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे नेमकं काय?

भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवर रस्सीखेच अजूनही सुरुच आहे. सत्ता स्थ....

अधिक वाचा

पुढे  

भाजप कार्यकर्त्यांचं होमहवन, शिवनेसेनेला सदबुद्धी देवो
भाजप कार्यकर्त्यांचं होमहवन, शिवनेसेनेला सदबुद्धी देवो

भाजप नेते भुषण शिंगने यांनी नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिरात देवाकडे साकडे ....

Read more