ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

2014 नंतर देशात 942 स्फोट; राहुल गांधींचा दावा 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 03:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

2014 नंतर देशात 942 स्फोट; राहुल गांधींचा दावा 

शहर : delhi

देशात 2014 नंतर 942 स्फोट झाल्याचा दावा राहूल गांधी यांनी  केला आहे. नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला, उरी, पठाणकोट आणि पुलवामा सारख्या हल्ल्यांचा संदर्भ देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 
पंतप्रधान मोदी एका भाषेत म्हणाले होते कि, 2014 नंतर भारतातून स्फोटांचे आवाज येणे बंद झाले. मोदींच्या या वक्तव्यावर राहुल गांधींनी टीका केली आहे. ते म्हणाले, पंतप्रधानांना आपले उघडून ऐकण्याची गरज आहे. 2014 नंतर उरी, पठाणकोट, पुलवामा आणि गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी केलेला हल्ल्यासह 942 मुख्य स्फोट झाले आहेत, असे राहुल गांधींनी सांगितले.

 

मागे

केरळमध्ये कॉलेजत विद्यार्थिनींना चेहरे झाकण्यावर बंदी
केरळमध्ये कॉलेजत विद्यार्थिनींना चेहरे झाकण्यावर बंदी

मुस्लिम एज्युकेशन सोसायटीने कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना चेहरे झाकण्यावर ....

अधिक वाचा

पुढे  

पालखी सोहळा कार्यक्रम जाहीर, तुकोबांच्या पालखीचे 24 जूनला प्रस्थान
पालखी सोहळा कार्यक्रम जाहीर, तुकोबांच्या पालखीचे 24 जूनला प्रस्थान

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या 334 व्या पालखी सोहळ्याला श्री क्षेत....

Read more