ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 02, 2024 12:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

शहर : पुणे

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीच्या भरपाईची मागणी होत असतानाच राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पीक नुकसान झाल्यानंतर मदतीची मर्यादा वाढवली गेली आहे.

 

जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पीक नुकसान झाल्यानंतर मदतीची मर्यादा वाढवली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषापेक्षा जास्त मदतीचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे.

जिरायती जमीन जर तुम्ही पीक घेतलं असेल. त्या पिकाचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असेल. तर तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. प्रति हेक्टरी मर्यादा 8 हजारवरून 13 हजार पाचशेपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. ही मर्यादा दोन हेटक्टर पर्यंत असणार आहे.

मागे

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिर परिसर भाविकांनी गजबजला…
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिर परिसर भाविकांनी गजबजला…

दगडूशेठ, अंबाबाई, सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी; नवीन वर्षाच्या पहि....

अधिक वाचा

पुढे  

Loan साठीच नाही तर जॉब मिळवण्यासाठी पण महत्वाचा Cibil Score!
Loan साठीच नाही तर जॉब मिळवण्यासाठी पण महत्वाचा Cibil Score!

आश्चर्य वाटलं ना! आतापर्यंत सिबिल स्कोअर हा केवळ कर्ज मिळवण्यासाठी अत्यावश....

Read more