ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महात्मा गांधींना भारतरत्न देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 18, 2020 04:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महात्मा गांधींना भारतरत्न देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

शहर : delhi

          नवी दिल्ली : 'राष्ट्रपिता' महात्मा गांधींना भारतरत्न देण्याची मागणी करणारी जनहितात याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती, परंतु सर्वोच न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. देशातील लोकांनी महात्मा गांधीना 'राष्ट्रपिता'चा सन्मान दिला आहे. त्यामुळे महात्मा गांधींना भारतरत्न द्या, असे आदेश केंद्र सरकारला देणे हे योग्य नसल्याचे सर्वोच न्यायालयाने सांगितले आहे.​​​​​​

         महात्मा गांधी यांना भारतरत्न पुरस्कारापेक्षा ही मोठी उपाधी दिली गेली आहे. जगभरात महात्मा गांधीजींची ख्याती पसरली आहे. महात्मा गांधीं लोकांना सांगायचे की, नेहमी खरे बोलावे. देशातील अनेक सुप्रसिद्ध दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार देऊन केंद्र सरकारने त्यांचा गौरव केला आहे. महात्मा गांधींचाही व्हावा, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती.   

मागे

जम्मू-काश्मिरच्या दहा जिह्यांमध्ये इंटरनेट सेवा सुरू
जम्मू-काश्मिरच्या दहा जिह्यांमध्ये इंटरनेट सेवा सुरू

      श्रीनगर - जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० कें....

अधिक वाचा

पुढे  

अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात जखमी
अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात जखमी

         पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्याज....

Read more