ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

खासगी तत्वावर धावणार रेल्वे ?

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 07:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

खासगी तत्वावर धावणार रेल्वे ?

शहर : देश

भारतीय रेल्वे  खासगीकरणाच्या दिशेने नेण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करीत असल्याचे दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणजे यासंबंधी शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी रेल्वे मंत्रालयाने वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक बोलाविली आहे.

राष्ट्रीय ट्रान्सपोर्टने आखलेल्या 100 दिवसांच्या अजेंडयानुसार खासगी कंपन्यांना मुख्य मार्गावर रेल्वे चालविण्यास परवानगी द्द्यावी की नाही, हा निर्णय घेण्यात येणार आहे. आयआरसीटीसीने लखनौ ते नवी दिल्ली आणि मुंबई ते अहमदाबाद  दरम्यान धावणार्‍या तेजस एक्सप्रेसच्या दोन ट्रेनचे प्रबंधन करण्याची खासगी कंपन्यांना परवानगी दिली होती.

रेल्वे मंत्रालयाच्या योजनेनुसार लखनौ ते नवी दिल्ली आणि मुंबई अहमदाबाद रेल्वे मार्गावरील प्रंबंधन आरआयसीटीसीकडे देण्यात येणार आहे. तसेच शहरांदरम्यान 14 मार्गावर धावणार्‍या गाड्यांचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्यात येईल. या योजनेत रात्रभर धावणार्‍या लांब पल्याच्या आणि चार उपनगरीय गाड्यांचा समावेश आहे.

 

मागे

श्री जोतिर्लिंग पतसंस्थेची 19 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 29 सप्टेंबरला
श्री जोतिर्लिंग पतसंस्थेची 19 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 29 सप्टेंबरला

जोतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्थेची 19 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनाक 29 सप्....

अधिक वाचा

पुढे  

रिझर्व्ह बँकेचा पीएमसी बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा
रिझर्व्ह बँकेचा पीएमसी बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला आहे. डब....

Read more