ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ताक प्याल तर घटेल चरबी,आपणास होणारे भावी मोठे आजारही टळतील.

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 28, 2019 06:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ताक प्याल तर घटेल चरबी,आपणास होणारे भावी मोठे आजारही टळतील.

शहर : मुंबई

शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्त्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे, तर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा तरतरीत तेजस्वी होतो.

ताकात व्हिटॅमिन 'B12', कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरससारखी तत्वे असतात जी शरीरासाठी फारच फायद्याची असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक प्यायल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसानेसुद्धा दररोज ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकद प्रचंड प्रमाणात वाढते. ज्यांनी यापूर्वी पंचकर्म केलेले आहे त्यांनी हा प्रयोग करून पाहावा फरक जाणवेल. तुमची तब्येत ठीक तर होईलच, पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यांत एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजारही टळतील. त्यामुळे होणारा त्रास औषधी खर्चही वाचेल.

ताक पिण्याचे खालील १० फायदे

  • ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
  • वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
  • दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
  • ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.
  • ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
  • थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
  • रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
  • ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
  • लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज चमचे असे दिवसभरातून - वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.

महत्त्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते.

मागे

 तांब्याच्या भांड्यातील ठेवलेले पाणी पिल्याने आरोग्यासाठी होतात हे फायदे
तांब्याच्या भांड्यातील ठेवलेले पाणी पिल्याने आरोग्यासाठी होतात हे फायदे

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने स्वास्थ्य चांगलं राहत, पोट सुध्दा एक....

अधिक वाचा

पुढे  

शरीरातील विषद्रव्ये दूर करण्यासाठी उपयुक्त आहे काकडी, कोथिंबिरीचा रस
शरीरातील विषद्रव्ये दूर करण्यासाठी उपयुक्त आहे काकडी, कोथिंबिरीचा रस

तेलकट, तुपकट पदार्थांचा आनंद अवश्य घ्या, परंतु त्यानंतर शरीराला डिटॉक्सिफा....

Read more