ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यात दुपारी १ पर्यंत फक्त २९ टक्के मतदान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 03:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यात दुपारी १ पर्यंत  फक्त २९ टक्के मतदान

शहर : मुंबई

राज्यात मागील तासापासून फक्त २९ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ते दुपारी पर्यंत राज्यात २९ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील काही भागात पाऊस सुरू आहे. मात्र मतदान करताना पहिल्या टप्प्यात मतदारांमध्ये निरूत्साह दिसून आला आहे. आज सकाळी पहिल्या टप्प्यात म्हणजे सकाळी ते हा दोन तासात राज्यात टक्के मतदान झालं होतं.बीड जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळामधील काही घटना सोडल्या, तर राज्यात मतदान सर्वत्र शांततेत सुरू आहे. दुपारनंतर काही प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.यात मुंबईत दुपारी पर्यंत फक्त २५ टक्के मतदान झालं आहे. राज्याच्या सरासरी मतदानाच्या मानाने ही टक्केवारी टक्के कमी आहे.

मागे

मतदान केंद्र क्रमांक 62 येथील ईव्हीएम मशीन बंद पडली
मतदान केंद्र क्रमांक 62 येथील ईव्हीएम मशीन बंद पडली

182-वरळी विधान सभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 62 येथील ईव्हीएम मशीन बं....

अधिक वाचा

पुढे  

विधानसभा निवडणुकीला गालबोट : जालन्यात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये  हाणामारी
विधानसभा निवडणुकीला गालबोट : जालन्यात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीला गालबोट लागलं आहे. जालना जिल्ह्यातल्....

Read more