ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.07  टक्के मतदान

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 06:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.07  टक्के मतदान

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.07 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 17 लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेले मतदान : नंदुरबार- 62.44 टक्के , धुळे- 50.97 टक्के, दिंडोरी-58.20 टक्के, नाशिक-53.09 टक्के, पालघर-57.60 टक्के, भिवंडी-48.90 टक्के, कल्याण-41.64 टक्के, ठाणे-46.42 टक्के, मुंबई उत्तर-54.72 टक्के, मुंबई उत्तर-पश्चिम-50.44 टक्के, मुंबई उत्तर-पूर्व-52.30 टक्के, मुंबई उत्तर-मध्य-49.49 टक्के, मुंबई दक्षिण-मध्य-51.53 टक्के, मुंबई दक्षिण-48.23 टक्के,मावळ-52.74 टक्के, शिरुर-52.45 टक्के आणि शिर्डी-56.19 टक्के.

मागे

ममतादीदींचे 40 आमदार मोदींच्या संपर्कात
ममतादीदींचे 40 आमदार मोदींच्या संपर्कात

मोदी यांनी केलेल्या या दाव्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकारणात खळबळ उडाली आ....

अधिक वाचा

पुढे  

लोकसभा निवडणुक :मतदानात मुंबईकर हे पुणेकरांवर भारी
लोकसभा निवडणुक :मतदानात मुंबईकर हे पुणेकरांवर भारी

लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात मतदारांनी मोठ्या संख्येने पुढे येत ....

Read more