ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 42.03  टक्के मतदान

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 04:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 42.03  टक्के मतदान

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 42.03 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
17 लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत झालेले मतदान : नंदुरबार- 51.96 टक्के , धुळे- 40.63 टक्के, दिंडोरी-46.13 टक्के, नाशिक-41.72 टक्के, पालघर-46.77 टक्के, भिवंडी-39.35 टक्के, कल्याण-33.77 टक्के, ठाणे-38.52 टक्के, मुंबई उत्तर-44.65 टक्के, मुंबई उत्तर-पश्चिम-40.53 टक्के, मुंबई उत्तर-पूर्व-43.12 टक्के, मुंबई उत्तर-मध्य-39.84 टक्के, मुंबई दक्षिण-मध्य-41.09 टक्के, मुंबई दक्षिण-38.76 टक्के,मावळ-42.32 टक्के, शिरुर-41.48 टक्के आणि शिर्डी-45.48 टक्के.

मागे

‘नक्की कोणतं बटण दाबू?’ विखे पाटील हैराण
‘नक्की कोणतं बटण दाबू?’ विखे पाटील हैराण

लोकसभा निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे महाराष्ट्रातील 17 जागांसह दे....

अधिक वाचा

पुढे  

उत्तर प्रदेशमध्ये एक अनोखा प्रकार ऑक्सिजन सिलिंडर घेऊन वृद्धाने केले मतदान
उत्तर प्रदेशमध्ये एक अनोखा प्रकार ऑक्सिजन सिलिंडर घेऊन वृद्धाने केले मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये 13 ....

Read more