ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेवटच्या दिवशी ३१ उमेदवारांनी घेतले अर्ज मागे, ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 30, 2019 01:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

  शेवटच्या दिवशी ३१ उमेदवारांनी घेतले अर्ज मागे, ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

शहर : nanded-Waghala

नांदेड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ५९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ उमेदवाराचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. गुरुवारपर्यंत रिंगणात ५५ उमेदवार होते. गुरुवारी सायंकाळी १० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३१ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.  यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता केवळ १४ उमेदवार उभे आहेत. खासदार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणारे शेख यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर युतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर, विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे आणि सपा-बसपा आघाडीचे अब्दुल समद अब्दुल करीम यांच्यात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

मागे

भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही- शिवसैनिक
भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही- शिवसैनिक

मावळमधून अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याला उमेदवारी जाहीर केली असुन पा....

अधिक वाचा

पुढे  

मी राज्यात प्रचार करणार, आघाडीच्या सभांना जाणार, मात्र संग्राम जगताप यांचा फॉर्म भरायला जाणार नाही-
मी राज्यात प्रचार करणार, आघाडीच्या सभांना जाणार, मात्र संग्राम जगताप यांचा फॉर्म भरायला जाणार नाही-

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार संग्राम जगताप यांचा उम....

Read more